Site icon krishimaha.com

पीक संरक्षण

पीक संरक्षण: कृषी सुरक्षा आणि उत्पादन

पीक संरक्षण: कृषी सुरक्षा आणि उत्पादन

 1)कराळ

कराल हे महत्वाचे तेलबिया पीक आहे. विदर्भात प्रामुख्याने हे पीक मेळघाट परीसरातील आदिवासी जगणी म्हणून संबोधतात. बुलडाणा जिल्ह्यात सुध्दा या पिकाचा पेरा आहे. या पिकात तेलाचे प्रमाण ३८ ते ४३ या पिकावर मधमाश्या विशेषत्वाने आर्कषीत होतात.

अ.क्र.तपशिलपिकाची माहीती
1पेरणीचा हंगामखरीप व अर्धरब्बी
2पेरणीची पध्दत व अंतरतिफणीने किंवा फेकुन अंतर ३०४ १० सें.मी
3हेक्टरी बियाणे५ ते ८ किलो
4रासायनिक खते२० किलो नत्र प्रती हेक्टर आवश्यकता वाटल्यास २० किलो स्फुरद प्रती हेक्टर
5कालावधी१०० ते ११० दिवस
6उत्पन्न हेक्टसी४५० ते ६०० किलो
7वाणपी.एन.एस.-६, आयजीपी-७६, एन १२-३ व उटकमंड

सोयाबीन

किडी व त्यांचे व्यवस्थापन

भुईमुगावर मुख्यत फुलकिडे, तुडतुडे, आणि पाने पोखरणाऱ्या अथवा पाने गुंडाळणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आह

१) फुलकिडे

पुलकिडे आकाराने लहान असून त्यांचा मागील भाग निमुळता असतो ते पानाचे कोवळ्या शेंड्यात तसेच पानाक आढळतात. लहान तसेच पूर्ण वाढ झालेले फुलकिडे पानांचा पृष्ठभाग ओरबडतात आणि त्यातून निघालेला अत्रस्य शोषण करतात. त्यामुळे पानावर वरच्या बाजुस पांढरे, पिवळसर फिक्कट चट्टे पडतात. तसेच पानांचा खालचा भाग तपकिरी र होऊन चकाकतो रस शोषणाशिवाय फुलकिडे शेंडेमर रोगाचा प्रसार करतात.

फुलकिड्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ५ फुलकिडे प्रति शेंडा गाठल्लाक क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १४०० मि.ली. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (लेबार क्लेमनुसार)

२) तुडतुडे

तुडतुडे हिरव्या रंगाचे, आकाराने पाचरीसारखे असून पानाचे खालील बाजुवर आढळतात. ते पानातील रस शोषण करतात त्यामुळे पाने पिवळी पडतात.

तुडतुड्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी किडींनी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी १५ ते २० तुडतुडे प्रति झाड गाठल्यानंतर क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १४०० मि.ली. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे.

३) पाने पोखरणारी अथवा गुंडाळणारी अळी

भुईमूग पिकावर सुरूवातीस पाने पोखरणाऱ्या अथवा पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मादी संग भुईमुगाचे पानावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी भुईमुगाची पाने पोखरते. त्यामुळे पानावर शिरेच्या मध्यभागी किंवा टोकावर फोडासारखा फिक्कट रंगाचा ठिपका दिसतो असा ठिपका फोडल्यास त्यातून हिरव्या रंगाची गर्द डोके असलेली अळी बाहेर पडते. काही दिवसानंतर अळी भुईमुगाची दोन पाने किंवा एकाच पानाच्या दोन कडा एकत्र गुडाळून पाने खाते. अशी गुंडाळी उघडल्यास त्यात अळी किंवा तिचा कोष दिसतो.

या अळीचा प्रादुर्भाव दोन अळ्या प्रति झाड किंवा झाडाच्या मध्यवर्ती भागात १० टक्के पाने पोखरलेलो किंवा प्रत्येक मीटर ओळीतील झाडावर १ अळी अशी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी आढळल्यास क्विनॉलफॉस २५ टके प्रवाही १ लिटर प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून किंवा डेल्टामेथ्रीन २.८% प्रवाही ५०० मि.ली. प्रति हेक्टरी ४००-

६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रोग व त्यांचे व्यवस्थापन:

भुईमुगावर मर, मुळकूज, खोडकूज, तांबेरा, टिका आणि शेंडेमर हे रोग प्रामुख्याने आढळतात त्यांचे व्यवस्थापन एकीकृत पध्दतीने करावे तांबेरा आणि टिका या रोगाचे नियंत्रणाकरिता टेबुकोनॉझोल २५% डब्लयु.जी. ५००-७५० मि प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .

तसेच मुळकूज, खोडकूज रोगाकरीता कार्बोझीन ३७.५% बियाणे या प्रमाणात बीज प्रकिया करावी किंवा कार्बनडायझीम २५% किलो बियाणे या प्रमाणात चीज प्रक्रिया करावी. (लेबल क्लेमनुसार) थायरम ३७.५% डी.एस यांची ३ ग्रॅम प्रति किलो मॅन्कोझेब ५०% डब्ल्यु.एस. ३-३.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चीज प्रक्रिया करावी.

ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षीत ओलीत देण्याची सोय आहे त्याच शेतकऱ्यांनी या वाणाचा उपयोग करावा जिवाणू खते रायझोबीयम जपोनिकम व पी.एस.बी. प्रत्येकी २००-२५० ग्रॅम प्रति १०-१५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी २-३ तास अगोदर लाऊन सावलीमध्ये वाळवावे. बीज प्रक्रिया करताना बियाणे जोरात घासू नये तसेच प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर जिवाणू खताची बीज प्रक्रिया करावी .

पाणीची वेळ व पध्दत १) पुरेसा पाऊस (७५ ते १०० मि.मी.) झाल्यानंतर जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या दरम्यान पेरणी आटोपावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादन कमी होते. २) पेरणी सरत्याने करावी, तिफणीचा वापर टाळावा, पेरणी करतांना पट्टा पद्धत वापरावी. ३) सोयाबीनचे बियाणे ४ सें.मी. पेक्षा खोल पेरू नये अन्यथा बियाणे कुजून उगवण कमी होते. ४) दोन ओळीतील व रोपट्यामधील अंतर ३० x ८ सें.मी. किंवा ४५ x ५ सें.मी. ठेवावे, जेणेकरून रोपांची संख्या हेक्टरी ४ ते ४.५ लाख एवढी राहील. ५) उताराला आडवी तसेच पूर्व-पश्चिम पेरणी करावी. बियाण्याचे प्रमाण :

१) किमान ७० टक्के उगवणशक्तिचे प्रति हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे.

२) स्वतः जवळचे बियाणे वापरायचे असल्यास घरच्या घरी उगवणशक्ती तपासून नंतरच पेरणी करावी.

खत व्यवस्थापन: रासायनिक खतांची संपूर्ण खत मात्रा ३० किलो नत्र व ७५ किलो स्फुरद व ३० किलो पालाश पेरणी सोबतच द्यावीत. एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापनेच्या दृष्टीने पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी ५ टन चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. बियाण्यास जिवाणू खताची विज प्रक्रिया करावी आणि पेरणी सोबत रासायनिक खताची अर्धी मात्रा १५ किलो नत्र, ३७.५ किलो स्फुरद व १५ किलो पालाश द्यावे. एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापनेमुळे जमिनीची सुपीकत कायम ठेवण्यास मदत होते. माती परिक्षणानुसार आवश्यकता भासल्यास ३० किलो पालाश द्यावे व सुक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीतून अथवा जमिनीतून द्यावे

मुलस्थानी जलसंवर्धन : १) सोयाबीन पिकामध्ये अधिक उत्पादन, आर्थिक मिळकत व मुलस्थानी जलसंधारणासा पेरणीनंतर अंदाजे ३० दिवसांनी सोयाबीनच्या ३ ओळी नंतर सरी काढावी. २) सोयाबीन पिकाची पट्टा पध्दतीने (६ ओळ सोयाबीन व त्यानंतर १ ओळ रिकामी) पेरणी केल्यास रिकाम्या ओळीत सरी पाडून मुलस्थानी जलसंवर्धन करता येईल .

आंतरपीक पध्दती :

१) मध्यम भारी जमिनीत तूर पिकामध्ये सोयाबीन १:२ किंवा २:४ या प्रमाणात आंतरपीक घेतल्यास निव्वळ तुरीपेक्षा फायदेशी आढळून आले आहे. तसेच कपाशी पिकामध्ये लवकर येणारे सोयाबीनचे १०१ किंवा १:२ हे प्रमाण फायदेशीर आहे.

२) कोरडवाहू शेती पध्दतीत धान्य, चारा व कडधान्याची गरज भागविण्याकरिता आणि अधिक आर्थिक लाभ मिळायाकरिता सोयाबीन ज्वारी दूर या त्रिस्तरीय आंतरपीक पध्दतीत ६.२.१ किंवा ९.२.१ पा ओळींच्या प्रमाणात राणी करावी

आआंतरपशागत

डवरणीच्या दोन पाळ्या घाल्यात. पहिली डवरणी पेरणीनंतर १५ ते २० दिवसानी व दुसरी ३० ते ३५ दिवसाच्या दरम्यान आणि आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी करावी. दुसऱ्या डवरणीच्या वेळी डवऱ्याला दोरी गुंडाळून वा करावी यामुळे पिकाच्या रांगेला मातीची भर बसेल आणि सऱ्या पडल्यामुळे मुलस्थानी जलसंवर्धन होईल मोयाबीनचे अधिक उत्पत्र मिळण्यासाठी शिफारस केलेल्या खतमात्रेसोबत पेरणीनंतर ५० व ७० दिवसानी २७ (१०० लिटर पाण्यात २ किलो युरियापुरियाची फवारणी करावी.

१) पेरणीपूर्व फ्लुक्लोरॅलीन (बामालीन ४५७) १ किलो क्रि.प/हे (२ लि./हे.) तणनाशक ६००-७०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर सारखी फवारणी करावी व वखराची पाळी देऊन जमिनीत मिसळून द्यावे .

२) उगवणपूर्व पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकूर पृष्ठभागावर येण्याआधी मेटाक्लोर (ज्युल ५०%) १ किलो क्रि.प./हे (२ लि./हे) किंवा पेडिमेथेलीन (स्टॉम्प ३०%) ४ लि./हे. ची वरील प्रमाणे फवारणी करावी.

३) उगवण पश्चात उगवण पश्चात १० दिवसांनी इमॅजिथायपर ७५ ग्रॅम, क्रि.घ./हे. फवारणी करून पेरणी नंतर २५ दिवसांनी एक डवरणी करून प्रभावीपणे तण नियंत्रण करता येईल. (संयुक्त कृषि संशोधन विकास समिती अंतर्गत शिफारस)

ओलीत व्यवस्थापन: पीक फुलोऱ्यावर व शेंगात दाणे भरत असलेल्या अवस्थेत असतांना पावसात खंड पडल्यास दोन

संरक्षीत ओलीत द्यावे.

कापणी पाने पिवळी पडून गळू लागतात व शेंगाचा रंग भुरकट, तांबूस किंवा काळपट होतो, तेव्हा पीक कापणीस आले आहे असे समजावे. कापणीचे वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५-१७ टक्के असावे. कापणीनंतर पोक ताबडतोब खळ्यावर ठेवावे, जेणे करून पावसापासून पिकाचे संरक्षण होईल व बियाण्याची प्रत खराब होणार नाही.

यळणी सोयाबीनची मळणी करताना दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के असावे आणि मळणी यंत्राच्या इमची गती ३५०-४०० फेरे प्रति मिनिट (आर.पी.एम) या दरम्यान असावी जेणेकरून बियाण्याला इजा पोहोचणार नाही आणि

उगवणशक्तिवर विपरीत परिणाम होणार नाही.

साठवणूक साठवणूक करताना दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्केपेक्षा जास्त नसावे. यासाठी बियाणे उन्हात वाळवून तागाचे पोत्यात भरावे. पोते रचताना पोत्यावर जास्त भार पडणार नाही अशा रीतीने पोते रचावे साठवणुकीची जागा स्वच्छ व कोरडी असावी. किड्यांचा / उंदरांचा उपद्रव टाळण्याकरीता विशेष काळजी घ्यावी जेणे करून बियाण्याची प्रत व उगवणशक्ती उत्तम ठेवणे शक्य होईल.

हेक्टरी उत्पादन: कोरडवाहू स्थितीत प्रति हेक्टरी १५ ते २५ किंटल पर्यंत उत्पादन मिळते.

पीक संरक्षण

किडी व त्यांचे व्यवस्थापन

(अ) खोड पोखरणान्या किडी:

१) खोडमाशी। या किडीचा प्रादुर्भाव पिकाचे रोपावस्थेत झाल्यास त्याचा ताटाचे सख्येवर विपरीत परीणाम होऊन

पिकाची पुनःपेरणी किंवा उत्पादनात जास्त घट येण्याची शक्यता असते. प्रौढ माशा लहान, चमकदार काळ्या असून त्याची लांबी २ मि.मी. असते. अड्यातून निघालेली व पाय नसलेली २-४ मि.मी. लांब अळी प्रथम सोयाबीनची पाने पोखरते आणि पानाचे देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करुन आतील भाग पोखरुन खाते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरवातीचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते मोठ्या झाडावर असा परिणाम दिसत नाही, परंतु अशा झाडावर खोडमाशीचे अळीने प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आदळते. खोडमाशी अळी तसेच कोष फाद्यांत, खोडात असतो. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते शेंगातील दाण्याचे

वजन कमी होऊन उत्पादनात १६-३० टक्के पर्यंत घट येते

निमंत्रणा फोरेट १० किलो प्रति हेक्टर पेरणीच्या वेळेस जमिनीत मिसावे तसेच केंद्री किटकनाशक मंडळाने तेस्त क्लेम शिफारशीप्रमाणे क्लोरेंनट्रानिप्रोल १८.५ एम.सी. २ मि.ली. किंवा निक्केई १५ मिली. किंवा धायमिथोक्झाम १२.६ टक्के लॅम्बडा सायहेतोधिन ९५ टक्के २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी

२) चक्रभंगा मादी भुंगा, पानाचे देठावर, फांदीवर किंवा खोडावर दोन चक्रकाप तयार करती. यामध्ये घाटी तीन सिद्र करते आणि त्यापैकी एकामध्ये अंडी घालते त्यामुळे चक्राचे वरचा भाग वाळतो अल्पातून निघालेली आही देठ, फांदी व खोड पोखरून पोकळ करीत जाते. अळी १९ ते २२ मि.मी. लांब, दहगोलाकृती, गुखमुठीत, पिवळ्या रंगाची असून शरीरावर लहान-लहान उपट भाग दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव पीक दीड ते दोन महिन्याचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड इतर झाडांसारखे दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. चक्रमुंग्याचे प्रादुर्भावामुळे शेंगा चरण्याचे प्रमाणात, दाण्याचे संख्येत तसेच वजनात अनुक्रमे ५३, ५६ आणि ६६ टक्केपर्यंत घट येऊ शकते. पूर्ण वाढलेली अजो पोखरलेल्या भागात कोषावस्थेत जाते. लवकर पेरलेल्या सोयाबीनवर चक्रमुंग्याचा प्रादुर्भाव जास्त असतो.

नियंत्रण किडीची आर्थिक नुकसानीची पातळी सोयाबीन पिकात फुलोऱ्यापूर्वी ३-५ चक्रपुंगा प्रति मिटर ओळीत आढळल्याबरोबर केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत प्रोफेनोफॉस ५० ई.सी. २० मि.ली. किंवा धायक्लोप्रीड २१.७ ए.सी. १५ मि.ली. किंवा इथिऑन ५० इ.सी. १५-३० मि.ली. किंया ट्रायझोफॉस ४० ई.सी. १२.५ मि.ली. किंवा क्लोरट्रॅनिलीप्रोल १८.५ इ.सी. ३ मि.ली. किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के लॅम्बडा सायहलोधिन १.५ टक्के २.५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

(ब) पाने खाणाऱ्या अळ्या :

१) हिरवी उंटअळी: अळी हिरव्या रंगाची असून चालताना उंटासारखा बाक करते. यामुळे ही कीड सहज ओळखता येते. अंड्यातून निघालेल्या उंट अळ्या प्रथम पानाचा हिरवा भाग खरडून खातात तर मोठ्या अळ्या पानाचा सर्व भाग खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात आणि अळ्या फुलांचे व शेंगाचे नुकसान करतात.

नियंत्रण पिकाचे सर्वेक्षण करून आर्थिक नुकसानीची पातळी ४ लहान अख्या प्रति मिटर ओळीत आढळल्यास केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत प्रोफेनोफॉस ५० ई.सी. २० मि.ली. किंवा कतोरट्रेनिलीप्रोल १८.५ इ.सी. ३ मि.ली. किंवा इन्डोक्सीकार्ब १५.८ ए.सी. ६.६ मि.ली. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मि.ली. किंवा बायमिथोक्झाम १२.६ लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के २.५ मि.ली. किंवा फ्लुबेनडायअमाईड ३९.३५ टक्के एम/एम एस सी ३ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

२) तंबाखुची पाने खाणारी अळी बहुजातीय पिकांचे नुकसान करणाऱ्या या किडीचा ऑगस्ट महिन्यात सोयाबीनच्या पिकावर मुख्यत्वे प्रादुर्भाव आढळतो. तंबाखूची अळी मळकट हिरव्या रंगाची असून तिच्या शरीरावर पिवळसर नारिंगी रेषा आणि काळे ठिपके असतात. पूर्ण वाढलेली अळी ३०-४० मि.मी. लांब असते. मादी पतंग पुंजक्याने पानावर अंडी घालतो. अंड्यातून निघालेल्या अळ्या सामूहिकपणे पानाचा हिरवा पदार्थ खातात. त्यामुळे पाने जाळीदार दिसतात आणि या किडीचा प्रादुर्भाव दूर अंतरावरुन सहज ओळखता येतो. किडग्रस्त जाळीदार पानाचे मागे पुष्कळ लहान अळ्या असतात तृतीय अवस्थेपासून अळ्या अलग अलग होऊन सोयाबीनची पाने खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाला पाने राहत नाहीत नियंत्रण या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी पीक फुलावर येण्यापूर्वी ३-४ लहान अळ्या प्रती मिटर ओळीत आढळल्यास केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत इन्डोक्सीकार्ब १५.८ एस.सी. ६.६ मि.ली. किया स्यायनेवोरम ११७ एस.सी. ९ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

३) केसाळ अळी पूर्ण वाढलेली अळी ४० ते ४५ मि.मी. लांब असून तिची दोन्ही टोके काळी तर मधला भाग मळकट पिवळा असतो तिच्या शरीरावर दाट नारिंगी केस असतात अंड्यातून बाहेर पडलेल्या लहान अळ्या अधाशी व सामूहिकपणे पानाच्या खालील बाजूवर राहून त्यातील हरितद्रव्य खातात, त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात अभ्या मोठ्या झाल्यावर शेतभर पसरतात व पाने खाऊन नुकसान करतात तीव्र प्रादुर्भावात त्या झाडाचे खोडच शिल्लक ठेवतात

आणि दुसऱ्या शेताकडे प्रयाण करतात. या अळीचा पतंग पुंजक्यात अंडी घालतो आणि त्यातून निघालेल्या असंख्य द्वितीय अवस्थेपर्यंत त्याच पानावर राहतात व पानातील हिरवा भाग खातात. म्हणून अंडीपूर असलेली पाने तसेच राहोदर पाने त्यावरील असंख्य अन्यांसह गोळा करून केरोसीन मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा पिकाचे लहान या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा पिकावर विपरीत परीणाम होतो.

४) पाने पोखरणारी अी पूर्ण वाढलेली अळी ६ ते ८ मि.मी. लांब असून शरीराचा भाग निमुळता असतो. अविर हिरव्या रंगाची, गर्द डोक्याची असून सुरुवातीस सोयाबीनची पाने पोखरते, त्यामुळे किडग्रस्त पान आक्रसते पुढे आ पानाची गुंडाळी करूनच पानाचा हिरवा भाग खाते. पानाचे गुंडाळीत अळी अथवा तिचा कोष असतो प्रादुर्भाव जास्त झाल्यास पूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते.

नियंत्रण या किडीचे नियंत्रणासाठी केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेवल क्लेम शिफारसी प्रमाणे करावे.

(क) रस शोषण करणान्या किडी १) पांडी माशी रस शोषण करणाऱ्या गटातील ही महत्वाची कीड आहे. प्रीड माशी १ २ मि.मी. आकाराची, फिकट हिरव्या रंगाची असून तिच्या पंखावर पांढरा मेणचट पातळ थर असतो. पांढऱ्या माशीचे प्रौड आणि पिल्ले पानाचे मागील बाजूस राहुन पानातून रस शोषण करतात. परिणामी पिकाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून गाळतात. प्रादुर्भाव अधिक झाल्यास फुले व शेंगा गळतात. रस शोषणाशिवाय पांढरी माशी आपले शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थबाहेर टाकते

त्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे झाडाचे अत्र तयार करण्याचे प्रक्रियेत बाधा येते. पांढरी माशी सोयाबीनचे मोझक रोगाचा प्रसार करते. त्यामुळे पाने पिवळी पडून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.

रोग व त्यांचे व्यवस्थापन

नियंत्रण या किडीचे नियंत्रणासाठी केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत किटकनाशकाची फवारणी करावी

१) पानावरील जिवाणूचे ठिपके लक्षणे व परिणाम झाडाच्या पानांवर व शेंगावर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे ठिपके दिसून येतात. ठिपक्या भोवती पिवळसर वलय दिसते. ठिपक्याचे प्रमाण जास्त असल्यास पाने गळून पडतात. आई हवामानात रोग झपाट्याने वाढतो. नियंत्रणाचे उपाय केंद्रीय किटकनाशक

मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत बुरशीनाशके अधिक जीवाणूराशकाची फवारणी करावी २) पानावरील बुरशीजन्य ठिपके लक्षणे व परिणाम झाडाच्या पानावर, खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे, विशिष्ट

आकाराचे व आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात. कालांतराने पानावरील ठिपक्याचा आतील माग

गळून पानाला छिद्रे पडतात. आई हवामान रोग प्रसारास अनुकूल ठरते.

नियंत्रणाचे उपाय १) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास (कार्बोक्सीन ३७.५ टक्के थायरम ३७.५ टक्के) मित्र घटक ७५ टक्के डी.एस. ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. २) केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत पाग्राक्लोस्रोबीन २० टक्के डब्ल्यु.जी. १० ग्रॅम किंवा टेबुकोनाझोल्ड १० टक्के डब्ल्यु.पी. सल्फर ६५ टक्के डब्ल्यु.जी. २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी.

३) तांबेरा लक्षणे व परिणाम रोगाची लागण झाल्यास पानाच्या मागील भागावर तांबडे किंवा फिकट काळपट, लोखंडी गंजाच्या रंगाचे, सुईच्या टोकाच्या आकाराचे डाग पडतात. रोगाचा जास्त प्रकोप झाल्यास पाने गळून पडतात. शेंगा पोचट व दाणे चपटे राहतात आणि उत्पादनात लक्षणीय घट येते.

नियंत्रणाचे उपाय १) प्रतिबंधक जातींचा पेरणीकरीता अवलंब करावा. २) प्रोपीकोनाझोल २५ टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा हेक्झाकोनाइझोल ५ टक्के प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

४) शेंगेवरील करपा लक्षणे परिणाम पाने, खोड आणि शेंगावर अनियमीत आकाराचे पुरकट ठिपके पडतात आणि त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशी फळे दिसून येतात बी तयार होण्याच्या प्रक्रियेत विपरीत परीणाम होतो. पाने, खोह व

आणि दुसऱ्या शेताकडे प्रयाण करतात. या अळीचा पतंग पुंजक्यात अंडी घालतो आणि त्यातून निघालेल्या असंख्य द्वितीय अवस्थेपर्यंत त्याच पानावर राहतात व पानातील हिरवा भाग खातात. म्हणून अंडीपूर असलेली पाने तसेच राहोदर पाने त्यावरील असंख्य अन्यांसह गोळा करून केरोसीन मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा पिकाचे लहान या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा पिकावर विपरीत परीणाम होतो.

४) पाने पोखरणारी अी पूर्ण वाढलेली अळी ६ ते ८ मि.मी. लांब असून शरीराचा भाग निमुळता असतो. अविर हिरव्या रंगाची, गर्द डोक्याची असून सुरुवातीस सोयाबीनची पाने पोखरते, त्यामुळे किडग्रस्त पान आक्रसते पुढे आ पानाची गुंडाळी करूनच पानाचा हिरवा भाग खाते. पानाचे गुंडाळीत अळी अथवा तिचा कोष असतो प्रादुर्भाव जास्त झाल्यास पूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते.

नियंत्रण या किडीचे नियंत्रणासाठी केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेवल क्लेम शिफारसी प्रमाणे करावे.

(क) रस शोषण करणान्या किडी १) पांडी माशी रस शोषण करणाऱ्या गटातील ही महत्वाची कीड आहे. प्रीड माशी १ २ मि.मी. आकाराची, फिकट हिरव्या रंगाची असून तिच्या पंखावर पांढरा मेणचट पातळ थर असतो. पांढऱ्या माशीचे प्रौड आणि पिल्ले पानाचे मागील बाजूस राहुन पानातून रस शोषण करतात. परिणामी पिकाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून गाळतात. प्रादुर्भाव अधिक झाल्यास फुले व शेंगा गळतात. रस शोषणाशिवाय पांढरी माशी आपले शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थबाहेर टाकते

त्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे झाडाचे अत्र तयार करण्याचे प्रक्रियेत बाधा येते. पांढरी माशी सोयाबीनचे मोझक रोगाचा प्रसार करते. त्यामुळे पाने पिवळी पडून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.

नियंत्रण;या किडीचे नियंत्रणासाठी केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत किटकनाशकाची फवारणी करावी

नियंत्रण : या किडीचे नियंत्रणासाठी केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत किटकनाशकाची फवारणी करावी.

रोग व त्यांचे व्यवस्थापन

नियंत्रण या किडीचे नियंत्रणासाठी केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत किटकनाशकाची फवारणी करावी

१) पानावरील जिवाणूचे ठिपके लक्षणे व परिणाम झाडाच्या पानांवर व शेंगावर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे ठिपके दिसून येतात. ठिपक्या भोवती पिवळसर वलय दिसते. ठिपक्याचे प्रमाण जास्त असल्यास पाने गळून पडतात. आई हवामानात रोग झपाट्याने वाढतो. नियंत्रणाचे उपाय केंद्रीय किटकनाशक

मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत बुरशीनाशके अधिक जीवाणूराशकाची फवारणी करावी २) पानावरील बुरशीजन्य ठिपके लक्षणे व परिणाम झाडाच्या पानावर, खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे, विशिष्ट

आकाराचे व आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात. कालांतराने पानावरील ठिपक्याचा आतील माग

गळून पानाला छिद्रे पडतात. आई हवामान रोग प्रसारास अनुकूल ठरते.

नियंत्रणाचे उपाय १) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास (कार्बोक्सीन ३७.५ टक्के थायरम ३७.५ टक्के) मित्र घटक ७५ टक्के डी.एस. ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. २) केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत पाग्राक्लोस्रोबीन २० टक्के डब्ल्यु.जी. १० ग्रॅम किंवा टेबुकोनाझोल्ड १० टक्के डब्ल्यु.पी. सल्फर ६५ टक्के डब्ल्यु.जी. २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी.

३) तांबेरा लक्षणे व परिणाम रोगाची लागण झाल्यास पानाच्या मागील भागावर तांबडे किंवा फिकट काळपट, लोखंडी गंजाच्या रंगाचे, सुईच्या टोकाच्या आकाराचे डाग पडतात. रोगाचा जास्त प्रकोप झाल्यास पाने गळून पडतात. शेंगा पोचट व दाणे चपटे राहतात आणि उत्पादनात लक्षणीय घट येते.

नियंत्रणाचे उपाय १) प्रतिबंधक जातींचा पेरणीकरीता अवलंब करावा. २) प्रोपीकोनाझोल २५ टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा हेक्झाकोनाइझोल ५ टक्के प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

४) शेंगेवरील करपा लक्षणे परिणाम पाने, खोड आणि शेंगावर अनियमीत आकाराचे पुरकट ठिपके पडतात आणि त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशी फळे दिसून येतात बी तयार होण्याच्या प्रक्रियेत विपरीत परीणाम होतो. पाने, खोह व शेंगामध्ये बुरशी सुप्तावस्थेत राहते.

नियंत्रणाचे उपाय १) पेरणीपूर्वी कार्बोक्सीन ३७.५ टक्के थायरम ३०.५ टक्के (पिच घटक) ७५ टक्के डी. एम. पी

३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. २) केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत टेबुकोनाझोल १० टक्के हम्रत्यु पी. अधिक साफर ६५ टक्के डब्ल्यु जी २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून

झाडावर फवारणी करावी.

५) मूळ आणि खोडसड लक्षणे व परिणाय रोपावस्थेत रोगाची लागण जास्त दिसून येते. रोगाची लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी होते. खोडाची आणि मुळाची साल रोगग्रस्त झाल्यामुळे रोपांना अन्न पुरवठा होत नाही, त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात. अशी रोपे मरतात आणि जमिनीलगतच कोलमडतात रोगट खोडावर आणि मुळावर असंख्य काळी बुरशी बीजे (स्क्लेरोशिया) दिसून येतात. जमिनीत कमी ओलावा आणि जमिनीचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस रोगाच्या प्रसाराला पोषक ठरते.

नियंत्रणाचे उपाय: १) पेरणीपूर्वी कार्बोक्सीन ३७.५ टक्के थायरम ३७.५ टक्के (मिश्र घटक) ७५ टक्के डी. एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. २) जमिनीत नियोळी वेप किंवा उत्सम सेंद्रिय खते टाकावीत. ६) कॉलर रॉट लक्षणे व परिणाम झाडाचे मूळ व खोड यांच्या खोडाजवळ बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते तसेच बुरशी बीजे ही आढळून येतात. पुढे झाडाच्या या भागाची सड होते. इराड सुकते व मरून जाते. पण मोठ्या

सोयाबीन पिकावर प्रामुख्याने रोपमर, मुळकूज, शेंगावरील करपा, सूक्ष्म जिवाणूचा करपा इत्यादी रोग तसेच खोडमाशी, चक्रभुंगा, पाने गुंडाळणारी अळी आणि पाने खाणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. रासायनिक बुरशीनाशकाचा व किटकनाशकाचा दुष्परिणाम तसेच त्यांचा वापर कमी करण्याचे दृष्टीने रोगाचे व किडींचे गरजेनुसार नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यासाठी रोग व किडो याकरिता एकीकृत व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.

१) सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरणी करावी. त्यामुळे बुरशीची बीजे, तंतू तसेच बुरशीची फळे या रोगांचा आणि किडीचे अवस्थांचा, पक्षांव्दारे तसेच उष्णतेमुळे आणि जमिनीत खोल गाडल्या जाऊन नाश होतो.

२) सोयाबीनची पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी.

३) विषाणूमुक्त निरोगी बियाणे वापरावे

४) पेरणीसाठी कीड व रोग प्रतिकारक्षम असणाऱ्या वाणांची (उदा. एनआरसी-३७, जेएस ९३-०५) पेरणी करीता निवड करावी.

५) पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी

६) पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत शेत तणमुक्त ठेवावे.

७) बांधावर असणान्या किडींच्या पुरक वनस्पतींचा नाश करावा

८) शेतात अगदी सुरुवातीलाच रोगट झाडे दिसताच उपटून नष्ट करावी

९) चक्रभूगाव खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात, म्हणून कितग्रस्त झाडे वाज

पानाचे देठाचा अळीसह नायनाट करावा १०) केसाळ अळी तसेच तंबाखू‌ची पाने खाणाऱ्या अळ्यांचा त्या लहान असताना जाळीदार पानांसह नायनाट करावा

११) सोयाबीन पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे आणि किडोंनी आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी गाठताव कीड नियंत्रणाचे उपाय योजावेत. तसेच आवश्यकतेनुसार रोगाची तीव्रता व पिकाची अवस्था पाहून बुरशीनाशकाची फवारणी करावी.

१२) पाने खाणान्या किडींचे व्यवस्थापनाकरिता ५ टक्के निंबोळी अर्काचा वापर करावा.

१३) सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पीक घेऊ नये.

१४) पिकाची फेरपालट कराची.

सोयाबीनचे उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या सूचना:

१) वेळेवर (१५ जुलैपर्यंत) पेरणी करावी. मात्र धुळ पेरणी करु नये.

२ ) जमिनीच्या प्रकारानुसार योग्य उन्नत व अधिक उत्पन्न देणारे वाण निवडावे उदा. जेएस ९३००५, एनआरसी-३७, जेएस-३३५

३) अनुवंशिक शुध्दता असाणारे तसेच जोमदार व चांगल्या प्रतिचे दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरावे.

४) पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ती अवश्य तपासून घ्यावी.

५) पेरणीपूर्वी वियाण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी व त्यानंतरच जिवाणूसंवर्धन लावावे.

६) बियाणे ४ सें. मी. पेक्षा जास्त खोल पेरु नये.

७) उताराला आडवी तसेच पूर्व-पश्चिम पेरणी करावी. पेरणी पट्टा पध्दतीने करावी. ८) पेरणीनंतर अंदाजे ३० दिवसांनी प्रत्येकी ३ ओळीनंतर १ सरी काढावी.

९) आवश्यकतेनुसार बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे. यामुळे खर्चामध्ये बचत होते आणि दर्जेदार बियाणे हमखास मिळते.

१०) ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम १० बॅग्ज (५ किंटल) प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व

मशागतीचे वेळी मिसळून द्यावे.

११) चुनखडीयुक्त शेतामध्ये (सामू ८० पेक्षा जास्त) सोयाबीनचे पिकास फेरस सल्फेट ०.५ टक्के (५० ग्रॅम) ०.२५ टके (२५ ग्रॅम) कळीचा चुना, १० लिटर पाण्यात मिसळून या मिश्रणाची फवारणी दोन वेळा (पहिली फवारणी पोक फुलावका येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमधे) करावी. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही (पाने पिवळी पहाणे) व योग्य उत्पादन मिळेल

१२) पीक फुलोरावस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये.

१३) कापणी अगदी अचूक वेळेवर करून जास्त काळ ढीग लावून न ठेवता मळणी करावी.

१४) मळणी करताना इमची गती ३५० ते ४०० फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसावी

सोयाबीन पिकासाठी शिफारमी

१ सोयाबीन पिकाच्या पाण्याच्या ताणाच्या अवस्थेत पीक फुलोर अवस्थेनंतर १५ दिवसांनी प्रति हेक्टरी ५ टन कुटार आच्छादना सोबतच पोटेशियम नायट्रेट १ टक्का किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट ५ टक्के किंवा ग्ल्यासिरोल ५ टक्के फवारण्याची शिकारसे करण्यात येत आहेअवस्थेत झाड पिवळे पडते व नंतर भरते.

नियंत्रणाचे उपाय। १) पेरणीपूर्वी कार्बोक्सीन ३७.५ टक्के थायरम ३७.५ टक्के (मिश्र पटक) ७५ टक्के डी. एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. २) शेतातील काडीकचरा वेचून नष्ट करावा तसेच लागण झालेली झाडे उपटून काढावी व शेताबाहेर नेऊन जाळावीत.

७) मोड्रंक लक्षणे व परिणाम रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखूड, लहान, जाडसर व मुरकुतलेली होतात. अशा झाडांना शेंगा कमी लागतात व त्याही खुरटलेल्याच सापडतात. रोगप्रसार मावा किडीव्दारे व बियाण्यापासून होतो. नियंत्रणाचे उपाय: केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत आंतरप्रवाही किटकनाशकाची फवारणी करावी. ८) पिवळा मोड़ोंक लक्षणे व परिणाम रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. पांढऱ्या माशीव्दारे रोगप्रसार होतो.

नियंत्रणाचे उपाय केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत आंतरप्रवाही किटकनाशक नसल्यामुळे प्रतिबंधक उपाय म्हणून पिवळ्या चिकट सापळ्यांचा साधारणपणे ६४ प्रति एकर प्रमाणे १५ बाय ३० सें.मी. आकाराचे फोम शीट किंवा टीन पत्रा किंवा पॉलिथीन शिट पासून बनविलेले किंवा रेडीमेड सापळे उगवणीनंतर १०-१५ दिवसांनी पिकांच्या समकक्ष उंचीवर लावावेत व उगवणीनंतर २० ते २५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी .

सोयाबीनवरील किडींचे व रोगांचे एकीकृत व्यवस्थापन

सोयाबीन पिकावर प्रामुख्याने रोपमर, मुळकूज, शेंगावरील करपा, सूक्ष्म जिवाणूचा करपा इत्यादी रोग तसेच खोडमाशी, चक्रभुंगा, पाने गुंडाळणारी अळी आणि पाने खाणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. रासायनिक बुरशीनाशकाचा व किटकनाशकाचा दुष्परिणाम तसेच त्यांचा वापर कमी करण्याचे दृष्टीने रोगाचे व किडींचे गरजेनुसार नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यासाठी रोग व किडो याकरिता एकीकृत व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.

१) सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरणी करावी. त्यामुळे बुरशीची बीजे, तंतू तसेच बुरशीची फळे या रोगांचा आणि किडीचे अवस्थांचा, पक्षांव्दारे तसेच उष्णतेमुळे आणि जमिनीत खोल गाडल्या जाऊन नाश होतो.

२) सोयाबीनची पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी.

३) विषाणूमुक्त निरोगी बियाणे वापरावे .

४) पेरणीसाठी कीड व रोग प्रतिकारक्षम असणाऱ्या वाणांची (उदा. एनआरसी-३७, जेएस ९३-०५) पेरणी करीता निवड करावी.

५) पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी

६) पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत शेत तणमुक्त ठेवावे.

७) बांधावर असणान्या किडींच्या पुरक वनस्पतींचा नाश करावा

८) शेतात अगदी सुरुवातीलाच रोगट झाडे दिसताच उपटून नष्ट करावी

९) चक्रभूगाव खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात, म्हणून कितग्रस्त झाडे वाज

पानाचे देठाचा अळीसह नायनाट करावा १०) केसाळ अळी तसेच तंबाखू‌ची पाने खाणाऱ्या अळ्यांचा त्या लहान असताना जाळीदार पानांसह नायनाट करावा

११) सोयाबीन पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे आणि किडोंनी आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी गाठताव कीड नियंत्रणाचे उपाय योजावेत. तसेच आवश्यकतेनुसार रोगाची तीव्रता व पिकाची अवस्था पाहून बुरशीनाशकाची फवारणी करावी.

१२) पाने खाणान्या किडींचे व्यवस्थापनाकरिता ५ टक्के निंबोळी अर्काचा वापर करावा.

१३) सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पीक घेऊ नये.

१४) पिकाची फेरपालट कराची.

सोयाबीनचे उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या सूचना:

१) वेळेवर (१५ जुलैपर्यंत) पेरणी करावी. मात्र धुळ पेरणी करु नये.

२ ) जमिनीच्या प्रकारानुसार योग्य उन्नत व अधिक उत्पन्न देणारे वाण निवडावे उदा. जेएस ९३००५, एनआरसी-३७, जेएस-३३५

३) अनुवंशिक शुध्दता असाणारे तसेच जोमदार व चांगल्या प्रतिचे दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरावे.

४) पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ती अवश्य तपासून घ्यावी.

५) पेरणीपूर्वी वियाण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी व त्यानंतरच जिवाणूसंवर्धन लावावे.

६) बियाणे ४ सें. मी. पेक्षा जास्त खोल पेरु नये.

७) उताराला आडवी तसेच पूर्व-पश्चिम पेरणी करावी. पेरणी पट्टा पध्दतीने करावी. ८) पेरणीनंतर अंदाजे ३० दिवसांनी प्रत्येकी ३ ओळीनंतर १ सरी काढावी.

९) आवश्यकतेनुसार बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे. यामुळे खर्चामध्ये बचत होते आणि दर्जेदार बियाणे हमखास मिळते.

१०) ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम १० बॅग्ज (५ किंटल) प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व

मशागतीचे वेळी मिसळून द्यावे.

११) चुनखडीयुक्त शेतामध्ये (सामू ८० पेक्षा जास्त) सोयाबीनचे पिकास फेरस सल्फेट ०.५ टक्के (५० ग्रॅम) ०.२५ टके (२५ ग्रॅम) कळीचा चुना, १० लिटर पाण्यात मिसळून या मिश्रणाची फवारणी दोन वेळा (पहिली फवारणी पोक फुलावका येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमधे) करावी. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही (पाने पिवळी पहाणे) व योग्य उत्पादन मिळेल .

१२) पीक फुलोरावस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये.

१३) कापणी अगदी अचूक वेळेवर करून जास्त काळ ढीग लावून न ठेवता मळणी करावी.

१४) मळणी करताना इमची गती ३५० ते ४०० फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसावी .

सोयाबीन पिकासाठी शिफारमी

सोयाबीन पिकाच्या पाण्याच्या ताणाच्या अवस्थेत पीक फुलोर अवस्थेनंतर १५ दिवसांनी प्रति हेक्टरी ५ टन कुटार आच्छादना सोबतच पोटेशियम नायट्रेट १ टक्का किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट ५ टक्के किंवा ग्ल्यासिरोल ५ टक्के फवारण्याची शिकारसे करण्यात येत आहे.

सूयफूल

सूर्यफूल हे महाराष्ट्रातील कमी कालावधीत येणारे एक महत्वपूर्ण तंतेलबिया पीक आहे. हे पीक सूर्यप्रकाशाम संवेदनशील नसल्यामुळे खरीप, रबी व उन्हाळी या तिनही हंगामात हमखास येणारे महत्वाचे पीक आहे खरीप पिकाची पेरणी काही कारणाने लांबली तर अशा वेळी आपत्‌कालीन दुरुस्ती महणून सूर्यफूल योग्य असे पीक आहे हे पीक पाण्याचा ताण बऱ्याच प्रमाणात सहन करू शकते सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित / संकरित

वाणांचा तसेच प्रगत लागवड तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे प्रचामान सूर्यफुलाचे पीक ७०० ते १००० मि.मी पर्जन्यमानात चांगले उत्पादन देऊ शकते.

जाम पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. सूर्यकुलानंतर सूर्यफुलाचे पीक घेण्याचे शक्यतो टाळावे पूर्वमशागत रखते जमिनीची तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी वखराच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी, शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी ५ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कम्पोस्ट खत जमिनीत मिसळावे .शिफारसीत वाण/जाती तिन्ही हंगामासाठी

संकरित वाण पोकेव्हीएसएच-२७, पीडीकेव्हीएसएच-१५२. केबीएसएच-४४, डीआरएसएच-१. एलएमएफएच-१७१ किंवा इतर निजी कंपन्यांचे संकरीत वाण

शुष्ट बाण पीकेव्हीएसएफ-९, मांडेंन, टीएएस-८२

अ.वाणपरिपक्व होण्याचा कालावधी दिवस१०० दाण्याचे वजन (ग्रॅम) तेलाचे प्रमाण (टके)हेक्टरी अत्पादन (किंान)दाण्याचा रग
1. मॉर्डन७५-८५३ ते ४३४ ते ३६७ ते १२काळा
2 पीकेव्हीएसएफ ९८०-८५४ ते ५३८ ते ४०३८ ते ४०मंद काळा
3 येएएस ८२९०-९५३.५ ते ४३८ ते ४०१२ ते १४काळा
4 पोकेव्हीएसएच २७ (संकरित)८०-८५४ ते ५३८ ते ४०१३ ते १६चमकदार काळा
5पौडीकेव्हीएसएच -९५२ (संकरित)९०-९५४ ते ५३८ ते ४०१५ ते १८ काळाकाळा

बियाण्याचे हेक्टरी प्रमाण

(१) सरत्याने ८ ते १० किलो (२) टोकून ५ ते ६ किलो. सूर्यफूलाकरिता दुसऱ्या पिढीतील संकरवाणाचे बियाणे वापरू नये, कारण त्यामुळे उत्पादनात खूप घट येते

बीज प्रक्रिया शेतातच पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी.

पेरणीची वेळ खरोपामध्ये जुलैचा पहिला पंधरवडा, रबी हंगामात ऑक्टोबरचा दुसरा आणि उन्हाळी हंगामात जानेवारी शेवटचा आठवडा ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्या दरम्यान पेरणी करावी. पठाल फिरवून बो झाकाचे त्यामुळे एकाच

वेळी उगवण होण्यास मदत होईल

पेरणीची पध्दत सरत्याने किंवा टोकून, ओळीतील अंतर ४५ (सरळ वाणाकरीता) सें. मी. किंवा ६० सें.मी. (संकरीत वाणांकरीता) व झाडातील अंतर ३० सें. मी ठेवावे मॉर्डन या वाणासाठी हे अतर ४५४२२.५ सें.मी. ठेवावे. पेरणीकरीता सरी वरंबा पध्दत चांगली आहे.

आतरपिक्के आंतरपिकामध्ये भुईमूग सूर्यफूल ६२ आणि सूर्यफूल तूर २:१ या प्रमाणात आंतरपिके फायदेशीर आढळून

आली आहेत

विरळणी: उगवणीनंतर १०-१५ दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच जोमदार रोपटे ठेवावे विरळणीस जास्त उशीर करू नये विरळणी योग्य वेळी केल्यामुळे हेक्टरी रोपांची अपेक्षित संख्या राहुन उत्पादन चागले मिळते

आंतरमशागत सूर्यफूलास २-३ वेळा डवरणी (कोळपणी) व आवश्यकतेनुसार निंदण करून पीक ४५ दिवसाचे होईस्तोवर तणविरहीत ठेवावे.

ओलीत व्यवस्थापन: खरीप हंगामात पावसात खंड पडल्यास व ओलिताची सोय उपलब्ध असल्यास एक किंवा दोन संरक्षक ओलीत (फुलोरा व दाणे भरण्याच्या काळात) द्यावे. रबी व उन्हाळी हंगामात सूर्यफूल पिकाला उगवणीच्या वेळी, कळी, फुलोरा, दाणे भरणे व परिपक्व होण्याच्या अवस्थांमध्ये ओलीत करावे. पौक फुलोऱ्यात असताना तुषार सिंचन करू नये.

कापणी व मळणी: पीक परिपक्व झाल्याबरोबर काढणी करावी. फुलाचा पाठीमागील भाग व पाने पिवळी पडून गळू लागली आणि बी टणक झाले की पौक परिपक्व झाले असे समजावे. फुले कापून पातळ थरात ३-४ दिवस वाळू द्यावीत. मळणी व उफणनी करून बी चांगले वाळवून साठवून ठेवावे.

हेक्टरी उत्पादन सर्वसाधारणपणे सुधारित लागवड तंत्राचा वापर केल्यास सुधारित वाणाचे १० ते १२ किंटल हेक्टरी आणि संकर वाणाचे १५ ते १८ किंटल हेक्टरी उत्पादन मिळू शकते.

हस्त परागीकरण: सूर्यफूलातील बी भरण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ८ ते ११ च्या दरम्यान एक दिवसाआड फुलावरून हात फिरवावा. हस्त परागीकरण शक्य नसल्यास फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्स २० ग्रॅम १० लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फक्त फुलावर फवारणी करावी. मधमाशांच्या पेट्या हेक्टरी पाच या प्रमाणात ठेवल्यास सर्वात उत्तम.

किडी व त्याचे व्यवस्थापन

१) तुडतुडे तुडतुडे पाचरीच्या आकाराचे व फिक्कट हिरव्या रंगाचे असून ते पानाच्या मागील बाजूवर शिरांच्या बेवटीत आढळतात. प्रौढ व पिल्ले पानातिल रस शोषण करतात त्यामुळे पानाच्या कड़ा पिवळ्या पडतात. जास्त पादुर्भाव असल्यास पाने कोकडतात आणि वाळतात. तुडतुड्यांच्या एकिकृत व्यवस्थापनासाठी नत्राची मात्रा शिफारशी प्रमाणेच द्यावी. पेरणीपूर्वी इंमिडक्लोप्रीड ४८% एफ.एस. ५ मि.ली. प्रति किलो बियाणे प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास ईमिडॅक्लोप्रीड १७.८% एस.एल. १०० मि.ली. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी

करावी (लेबल क्लेमनुसार) २) फुलकिडे फुलकिडे आकाराने लहान पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. प्रौढ आणि पिल्ले पानाच्या पृष्ठभागावर

आढळतात. पान ओरबडतात आणि त्यातून निघालेला रस शोषण करतात त्यामूळे पानाच्या वरील भागावर चट्टे दिसतात. प्रादुर्भावाच्या तिव्रतेने पाने वाळतात व झाडांची वाढ खुंटते. फुलकिडे सुर्यफुलावर नेक्रोसिस रोगाचा प्रसार करतात. फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी पेरणीनंतर १५ व ३० दिवसांनी ईमिडक्लोप्रीड १७.८% एस.एल. १०० मि.ली. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (लेबल क्लेमनुसार)

३) तंबाखुची पाने खाणारी अळी मादी पतंग पानाच्या पृष्ठभागावर पुंजक्याने अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अब्या सामुहिकपणे पानाचा हिरवा भाग कुरतडून खातात. त्यामुळे पाने जाळीदार होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या अळ्या फक्त पानाच्या शिराच शिल्लक ठेवतात, अंडीपुंज व जाळीदार पाने अळ्यांसहित तोडून नष्ट करावीत.

४) उंट अळी मादी पतंग गोल पिवळसर एक एक अंडी पानाच्या पृष्ठभागावर घालते. अंड्यातून निघालेल्या लहान अब्या सुरुवातीला पानाचा पृष्ठभाग कुरतडतात व जाळीदार करतात, मोठ्या अळ्या पाने खातात, तीव्र प्रादुर्भाव असल्यास झाडे

पर्णहिन होतात. उंट अळीच्या नियंत्रणासाठी डायक्लोरवॉस ७६% ई.सी. ६२७ मि.ली. प्रति हेक्टरी ५०० ते ७०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी,

५) चाहे अकी। मादी पतंग कळ्या व इराडाच्या कोवळ्या भागावर फिकट पिवळी अंडी एक एक करून घालते. अळ्या फुले देण्याआधी सुर्यफुलाची कोवळी पाने खातात. फुले घरल्यावर अळ्या फुलातील विजांडकोष खातात. त्या दुधाळ बी खाऊनही नुकसान करतात. त्यामुळे स्तबकावर पोकळ्या आढळून येतात व उत्पादनात लक्षणीय घट होते.

६) केसाळ अळी: मादी पतंग पानाच्या पृष्ठभागावर पुंजक्याने अंडी घालते. अंडपातून निघालेल्या आल्या सामुहिकरणे पानातील हिरवा भाग कुरतडून खातात, महणून पाने जाळीदार दिसतात. मोठ्या अल्या शेतभर पसरतात आणि पाने खाऊन फक शिराच शिल्लक ठेवतात, अंडीपूंज व जाळीदार पाने अळ्यासहित काढून नष्ट करावीत. या किडीच्या नियंत्रणासावे सायपरमेथ्रीन १०% ई.सी. ६५०-७६० मि.ली. प्रति हेक्टरी ५०० ते ७०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी

करावी. सूर्यफुलावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन १) पिकांचा योग्य फेरपालट करावा. सूर्यफुलावर सूर्यफुल घेणे टाळावे.

२) फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी पेरणीपूर्वी ईमीर्डक्लोप्रीड ४८% एफ.एस. ५ मि.ली. प्रति किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

३) नत्राची मात्रा शिफारशीप्रमाणेच द्यावी. ४) शेत तसेच बांध स्वच्छ ठेवावे. ५) अंडीपुंज असलेली पाने तसेच जाळीदार पाने त्यावरील अच्यासकट गोळा करून नाश करावा. ६) प्रकाश सापळ्याचा रात्री ७ ते ११ चे दरम्यान वापर करून पकडलेल्या पतंगाचा नाश करावा. ७) तंबाखूच्या पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी लिंगाकार्षक सापळ्यांचा ५ ते ६ प्रति हेक्टरप्रमाणे वापर करावा. ८) किटकनाशकांचा वापर कमीत-कमी करून नैसर्गिक शत्रुचा उपयोग करून घ्यावा. ९) किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावर शिफारस केल्याप्रमाणेच किटकनाशकांचा योग्य मात्रेत वापर करावा. १०) मधमाशाच्या परागीकरणामुळे सूर्यफुलाचे उत्पादन वाढीस मदत होते त्याचे रक्षण करावे, त्यांना इजा होईल अशा किटकनाशकांचा उपयोग करणे टाळावे.

रोग व त्यांचे व्यवस्थापन

१) पानावरील अल्टरनेरियाचे ठिपके या रोगाचा प्रसार हवा, बियाणे व जमिनीव्दारे (जुन्या अवशेषापासून) होतो. या रोगामुळे पेरणीनंतर साधारणतः एक महिन्याने पानावर तपकिरी रंगाचे गोल ते अनियमित आकाराचे वर्तुळाकार चक्रे किंवा वलये असलेले ठिपके पडून कालांतराने काळपट व आकाराने मोठे होतात, मधील भाग ठिसूळ होऊन गळतो व छिद्रे पडतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास बोज धारणा बरोबर होत नाही आणि उत्पन्नात घट येते.

२) तांबेरा: तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून त्याचा प्रसार हवेव्दारे होतो. रोगाची लागण खरीपापेक्षा रबी हंगामात पीक साधारणपणे ७०-७५ दिवसाचे असतांना होते. पानावर खालच्या बाजूस नारिंगी / तपकिरी रंगाचे फोड येतात व कालांतराने ते काळपट किंवा गर्द करड्या रंगाचे होतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास पूर्ण पानावर दोन्ही बाजूस हे ठिपके विखुरलेले असतात. रोगामुळे पाने करपतात, गळून पडतात व बी भरत नाही. बियातील तेलाचे प्रमाण घटते व उत्पन्नात घट येते. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.

३) नेकोसीस विषाणू रोग: या रोगाचा प्रादुर्भाव पिकाची रोपावस्था ते पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत केव्हाही दिसून येतो. रोपावस्थेत काही झाडांची वाढ खुंटलेली व पानावर मोनॅक सारखी लक्षणे दिसतात. सुरुवातीला या रोगामुळे झाडाची पाने कडेकडून आतमध्ये काळी होतात, गुंडाळल्यासारखी/कोकडल्यासारखी दिसतात व पानाचा कोकडलेला तसेच इतर काही रोगग्रस्त भाग करपलेला दिसतो. पुढे या रोगाचा प्रादुर्भाव पानाच्या देठावर, खोडावर व शेवटी शेंड्यापर्यंत पसरतो. त्यामुळे पानाची देठे काळी पडतात. व खोडावर तुटक किंवा अखंड काळपट पट्टा दिसतो व झाड वेडेवाकडे दिसते. तसेच काही झाडांचे शेंडे करपल्यामुळे त्यावर कळीकरपा रोगासारखी लक्षणे दिसतात. या रोगाचा प्रसार फुलकिड्यामुळे होतो. व्यवस्थापन:

.

रोग प्रसारक किडीपासून (फुलकिडे) रोगाला प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी ईमिडॅक्लोप्रीड ४८% एफ.एस. ५ मि.ली. प्रति किलो बियाण्यास चोळून बीज प्रक्रिया करावी. (लेबल क्लेमनुसार)

सुर्यफुल पेरणीपूर्वी ८-१० दिवस अगोदर पिकाच्या सभोवताल चारही बाजूनी ज्वारीच्या ५ ते ६ ओळी पेराव्यात. त्यामुळे फुलकिडधांचा प्रादुर्भाव कमी होऊन नेक्रोसीस रोगाच्या प्रसाराला आळा बसतो.

गाजर गवत, गोखरु, परडी इत्यादी तणांचा तसेच रोगट झाडांचा उपटून नायनाट करावा

तीळ

तीळ हे भारतातील सर्वात जुने तेलविपाचे पीक असून जगातील क्षेत्र भाति उत्पादनाच्या चावतो भारताचा प्रथम क्रयाक लागतो तिळाच्या तेलास जागतिक बाजारपेठेत फार मागणी असून प्राचीन काळापासून विधान खाद्य तेल म्हणून वापरल्या जाते

हवामान व प्रथीन तीळ पोक खरोप अर्थ रखी, उहाजी या सर्व हंगामात चता येते या पिकास २५ ते २७ अग उष्णतामान पोषक असून सतत वेणान्या पावसाचा उत्पत्रावर विपरीत परिणाम होतो तिळाचे पीक चांगला निचरा होग सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते पाणी साचूर ठेवणाऱ्या जमिनी योग्य नाहीत अर्थ रथी हगामासाठी ओलावा ठेवणारी भारी जमीन निवडाची

पूर्वपशागत पाते तिळाचे बियाणे बारीक असल्याने जमीन चागली तयार करावी उन्हाळ्यात उभी नाही वखरणी करावी व शेवटच्या वखरणीच्या वेळेस १०-१५ गाड्या चागले कुजलेले शेणखत टाकून जमीनीत मिसळून याव जमीन चांगली भुसभुशीत करावी काडी कचरा वेचून शेत स्वच्छ करावे व पठाल फिरवून पेरणी करावी

२ अर्थ रखी हगामात वखराच्या पाळ्या देऊन जास्तीत जास्त पाणी शेतात मुरवावे

विषाण्याचे होस्टरी प्रभाण खरीप व अर्थ-रबो हगामाकरिता प्रति हेक्टरी १५ ते २० किलो व उन्हाळी गंगामाल ३० ते ४० किलो बियाणे वापरावे

बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी धायरम, कार्बेन्डाझिम किंवा ब्रारिरकॉल यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची ३ मि किलो तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम प्रति किलो पाप्रमाणे बीज प्रक्रिया करावी

पेरणीची वेळ खरीप जूनचा शेवटचा किंवा जुलैचा पहिला आठवडा अर्थ-स्वी सप्टेंबरचा पहिला पंधरवाडा, उनक – फेब्रुवारीचा पहिला पंधरवाडा

पाणीची पध्दत बियाणे फार बारीक असल्यामुळे त्यात समप्रमाणात वाळ गाळलेले शेणखत/राख/माती मिसवाणे पाभरीने/तिफणीने ३० से.मी. अंतरावर पेरणी करावी.

मांतरपीक तीळ हे आपात्कालीन पीक, आतरपीक आणि मिश्र पीक म्हणून घेता येते आंतरपीक पध्दतीमधे तीळ मू (३:३), तीळ सोयाबीन (२.१) तोळ ऋपाशी (३१) हे फायदेशीर आढळून आलेले आहे

रामायनिक खताची मात्रा, वेळ पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र (१२.५ कि./हे.) व पूर्ण स्फुरद (२५ कि है) देऊन उरलेल्या नत्राचा दुसरा हप्ता (१२५ कि./हे) पेरणीनंतर ३० दिवसानी द्यावा एकेटी-६४ या वाणाकरिता रासायनिक खताची मजा ४० किलो नत्र व २५ किलो स्फुरद/हे एवढी द्यावी तसेच पेरणीच्या वेळेस लिंक व सल्फर (या सूक्ष्म अत्रद्रणाली कमतरता असल्यास) जमिनीत २० किलो/हे या प्रमाणात दिले असता उत्पत्रात वाढ होते. तीळ पिकाच्या अधिक आदिक मिळकतीकरीता रासायनिक खताच्या मात्रे सोबतच पीक फुलावर असताना व चौड्या धरण्याच्या वेळेस २० टक्के डी.ए.पा ची फवारणी करण्याची शिफारस करण्यात येते.

विरळणी / खाई बरणे पेरणीनंतर ७-८ दिवसानी नांगे भरावेत. पेरणीनंतर १५-२० दिवसानी पहिली व तद्‌नतर ८ दिवसाने दुसरी विरुळणी करून दोन रोपात १०-१५ से.मी अंतर ठेवावे म्हणजे शेतात हेक्टरी २ २५ ते २५० लाख रोपाची सख्या राहील आकाशात पण व्यवस्थापन आवश्यकतेनुसार २-३ कोळपण्या/खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावं पिकाची सुरुवातीची वाढ हळू असल्यामुळे पोक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाहों याची काळजी घ्यावी ओलीत व्यवहाधन उन्हाळी पिकास / अर्थ रबी पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व ना जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२-१५ दिवसानों ओलीत करावे फुलोऱ्यास सुरुवात होताना व बोड्या भरताना ताण पडल्यासः संरक्षक ओलीत द्यावे ओलीत करताना पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी

कापणी पाणी तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास बोंड्या फुटून यो सांडते व नुकमान होते त्यामुळे कापणी वेडेवा करावी झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरुवात होताच पीक कापणीस तयार झाले असे समजायें कापणी केल्यावर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात ३-४ दिवसानी बोठ्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या महाय्याने तीळ झाडाचे काही चौहधा दंडकल्या नसल्यास ४-५ दिवसानी परत पेंड्या आहाव्या आणि

बियाणे स्वच्छ करून व वाळवून साठवावे डेक्टरी उत्पाटन तिळाच्या पिकापासून हेक्टरी ८-१० क्टिस उत्पादन मिल्ने .

तिळाच्या पिकाचे महत्व।

१) तिन्ही हंगामात व सर्व प्रकारच्या जमिनीत येते.

२) कमी दिवसात येते. (८०-१०० दिवस कालावधी)

३) आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्रपीक म्हणूनही घेता येते.

४) वियात तेलाचे प्रमाण अधिक असे

५) डेप जनावरांना पोषक आहे.

करडी

करडी हे रबी हंगामातील अल्प खर्चिक व महत्वाचे तेलबिया पोक आहे. अवर्षणावर मात करण्याची ता पिकात आधिक्याने असल्यामुळे इतर सब्बी पिकांपेक्षा कोरडवाहू क्षेत्राकरिता हे पीक एक वरदान आहे. पण ओलीताखाली पुष्टा करडी चांगली येते म्हणून ओलिताच्या करडीचे क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. फक्त तीन ओलित दिल्यास उत्पादनदुष्ष्ट होते हवामान या पिकाला थंड हवामान मानवते. पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत जास्त पाऊस आणि पाणी साचून रहने या पिकास मानवत नाही. त्याचप्रमाणे अति उष्णतामानाचा आणि अति थंडीचा या पिकावर विपरीत परिणाम होतो

जमीन या पिकास मध्यम ते खोल, ओल टिकवून ठेवणारी, परंतु चांगला निचरा असणारी जमीन निवडावी. सारयुत जमिनीत सुद्धा हे पीक घेता येते.

पूर्वमशागत करडीचे एकच पीक घ्यावयाचे ठरविल्यास उन्हाळ्यात एक वेळ नांगरणी, वखरणीच्या २-३ पाळ्या देऊर, काडीकचरा वेचून जमीन चांगली घुसभुशीत करावी. पावसाळ्यात दर पंधरा दिवसांनी वखरणी करून पाणी जिरवून तप नियंत्रण करावे. दुबार पीक घ्यावयाचे असल्यास खरीप पिकाचे काढणीनंतर कमीत कमी मशागतीने जमीन पेरणीस तयार करावी, जेणे करून जमिनीत ओलावा टिकून राहील, म्हणजे उगवण चांगली होऊन रोपसंख्या पुरेशी मिळेल.

भरखते। पूर्वमशागत करतांना शेणखत / कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन शेवटचे वखरणी अगोदर जमिनीत मिसळावे.

विधाणे भारी जमिनीसाठी हेक्टरी १० किलो, तर मध्यम जमिनीसाठी हेक्टरी १२-१५ किलो बियाणे वापरावे. संकरित

वाणाचे ७.५ किलो बियाणे वापरावे.

बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी बियाण्यास अॅझोटोबॅक्टर अधिक पीएसबी जिवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया (प्रत्येकी २०० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास) करावी, मर प्रवण भागात मर रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची ४ मि प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी किंवा शेणखतातून जमिनीत मिसळावे.

शिफारसीत वाण / जाती:
वाण फुलोऱ्यावरयेण्याचा कालावधी (दिवस)परिपक्क होण्याचा कालावधी (दिवस)१०० दाण्याचेदाण्याचा रंगतेलाचे प्रमाण (टके)हेक्टरी उत्पादन ( क्विंटल 
मुधारित वाण

१. एकेएस २०७
৩০-৩২१२५-१३०६.५पांढरा
पांढरा
पांढरा
पांढरा
30
31
32

वेळ करडीची पेरणी सप्टेंबरच्या अवध्या ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात केल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो व उत्पादन चांगले मिळते. ओलिताखालील करडीची पेरणी ऑक्टोबर शेवटपर्यंत करण्यास हरकत नाही. उशिरात उशीरा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात पेरणी करावी बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून पेरणी केल्यास उगवण लवकर चांगली होते.

पेरणीची पध्टत पेरणी दोन चाड्धाच्या पाभरीने करावी म्हणजे बियाणे व खते एकाचवेळी देता येतील. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. ठेवावे.

आआंतरपिके करडी पीक सलग न घेता हरभरा, जवस आंतरपीक पध्दतीमध्ये करडी हरभरा ६:३ ओळी किंवा करती जवस ३:३ ओळी या प्रमाणात घ्यावे.

रासायनिक खत मात्रा, वेळ हे पीक रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देते. कोरडवाहू करडी पिकास पेरणीसोबत ४० किलो नत्र (१९४ किलो अमोनियम सल्फेट किंवा ८७ किलो युरिया) व २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टर द्यावे.

विरळणी या पिकाची विरळणी उगवणीनंतर १०-१२ दिवसांनी करून दोन रोपात २० ते ३० सें. मी. अंतर राखावे. हेक्टरी झाडांची संख्या ७५,००० ते १ लाख पर्यंत ठेवावी.

आंतरमशागत आवश्यकतेनुसार १-२ वेळा निंदणी व डवरणी करून जमीन तणविरहीत व भुसभुशीत केल्याने ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

तण व्यवस्थापन जेथे मजुरांची चणचण आहे तेथे ओलिताखालील करडीमध्ये तणनाशकाची गरज भासल्यास वापर करावा. त्यासाठी पेरणीपूर्वी फ्लुक्लोरॅलीन १ किलो क्रियाशील घटक (२ लिटर बासालीन) प्रति हेक्टरी ६०० ते ७०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

ओलीत व्यवस्थापन जेथे ओलिताची सोय आहे तेथे या पिकास पेरणीनंतर ३०, ५० आणि ६५ दिवसांनी ओलिताच्या तीन पाळ्या दिल्यास अधिक उत्पन्न मिळते. जेथे एकाच ओलिताची सोय आहे तेथे ५० दिवसांनी, दोन ओलिताची सोय असल्यास ३० व ५० दिवसांनी ओलीत द्यावे पीक हलक्या जमिनीत घेतल्यास ओलिताच्या ३ ते ५ पाळ्या द्याव्यात. खोल काळ्या जमिनीत अधिक उत्पादन व आर्थिक नफा आणि जास्त पाणी वापर कार्यक्षमता मिळण्याकरीता करडीला पहिले ओलीत वाढीचा अवस्थेत (पेरणी नंतर ३० व्या दिवशी) आणि दुसरे ओलीत दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ८० व्या दिवशी) द्यावे. ओलीत करतांना पिकात जास्त वेळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. करडीला ओलित करण्याकरीता विशिष्ट पध्दत वापरावी. दोन तासाच्या आड दांड काढून दांडानी फक्त पाणी शेवटपर्यंत घेवून जावे. झाडांना पाण्याचा स्पर्श होण्याची किंवा झाडांच्या अगदी बुडाशी पाणी देण्याची गरज नाही.

कापणी व मळणी: पिकाची पाने आणि बोंड्या पिवळ्या पडल्यानंतर पिकाची कापणी करावी. त्यानंतर झाडांचे लहान लहान ढिग करून शेतातच वाळण्यासाठी ठेवावे. ढिगातील झाड चांगले वाळल्यानंतर काठीने बडवून किंवा ब्रेशरचे सहाय्याने मळणी करून बी अलग करावे. अलीकडे कंबाईन हारवेस्टरमुळे काढणी सुकर झाली आहे, त्याचा उपयोग करावा नंतर बी

स्वच्छ करून, वाळवून साठवावे.

उत्पाटन मध्यम जमिनीत हेक्टरी १० ते १२ किंटल आणि भारी जमिनीत १४ ते १६ बिंटल उत्पादन मिळते. ओलीत केल्यास २० ते २५ किंटल एवढे उत्पादन मिळू शकते.

पीक संरक्षण

मावा इतर पिकांवरील माव्यापेक्षा आकाराने मोठा, रंगाने काळा, मृदू, अर्च गोलाकार असून शरीरावर पाठीमागचे बाजूस दोन शिंगे असतात. मावा हा झाडाची पाने, फांद्या व बोंडातून रस शोषण करतो. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाड वाळते. रस शोषणाशिवाय मावा आपल्या शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थ झाडावर टाकतो. त्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे झाडाचे अन तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. मावा किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबरच्या शेवटच्या ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पेरलेल्या पिकावर कमी राहून उत्पन्न चांगले मिळते कोरडवाहू क्षेत्राकरिता माव्या सारख्या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणी सप्टेंबरच्या चवथ्या आठवळ्यामध्ये करावी. करडीच्या ३० टक्के झाडांवर माव्याच्या समूहाचा प्रादुर्भाव किंवा प्रत्येक झाडावर १५ ते २० मावा कीटक ही आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी आढळल्यास नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही ६६० मि.ली. हेक्टरी ५००-१००० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणी

(लेबल क्लेमनुसार) किंवा फेन्थोएट २ टक्के डि.पी. २० किलो किंवा क्विनॉलफॉस १५ टक्के डि.पी. २० कित हेक्टरी ५०० ते १००० लिटर पाण्यातून फवारणी करावी

अल्टरनेरियाचे ठिपके या रोगाचा प्रसार हवा, जमीन, तसेच दुषित बियाण्याव्दारे होतो रोगाची तीव्रता जास्त अ पानाची गळ होऊन उत्पनात घट येते

मर रोग रोगाचा प्रसार बियाणे आणि दूषित जमिनीव्दारे होतो. या रोगाचे प्रमाण जास्त असल्यास खालची पाने बाहूर झाड कोलमडून मरते व उत्पत्रात घट येते. या रोगाच्या नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमा घेऊन बियाण्याच्या सर्व बाजूने चांगला थर बसेल अशाप्रकारे चोळावे, तसेच पिकाची फेरपालट करावी. रोगट राहावं अवशेष जालून किंवा जमिनीत गाडून नष्ट करावेत.

जवस

जवस हे रब्बी हंगामातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. थंड हवामान या पिकास उपयुक्त असून हे पीक जिरायत आणि बागायती लागवडीस योग्य आहे. या पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी वेळेवर लागवड, सुधारित वाणांचा पाया आणि किडी व रोगापासून संरक्षण या बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. जवस तेलामध्ये ५८ टक्के ओमेगा-३. मेदाम्ल आणि अँटीऑक्सीडंट (Antioxidant) आहेत. त्यामुळे हृदयरोगाला कारणीभूत असलेले विकार, रकदाव कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड याचे प्रमाण कमी होते. संधीवात सुसह्य होतो. मधुमेह आटोक्यात येतो. कर्करोग व इतर रोगांस प्रतिकार शक्ती निर्माण होते म्हणून जवस दैनंदिन आहारात घेणे उपयोगी ठरते.

जमिनीची निवड व पूर्वमशागत: या पिकाकरिता मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. हेक्टरी १०

गाडया चांगले कुजलेले शेणखत टाकून व वखराच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी

पेरणीची वेळ या पिकाच्या वेळेवर पेरणीला फार महत्व आहे. वेळेवर पेरणी केली तर गादमाशी ही कीड व मर या रोगाचा

प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो व उत्पन्नात वाढ होते. म्हणून कोरडवाहू पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या

पंधरवाड्यात तर बागायती पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करावी.

बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम लावावे.

जवसाचे सुधारित वाण व त्यांचे गुणधर्म

आंतरपीक : या पिकात जवस हरभरा, जवस करडई (४:२), जवस मोहरी (५:१) या प्रमाणात घेता येते. पेरणी पिकाची पेरणी मुख्यत्वे चाड्याच्या तिफणीने करावी. दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. पेरताना जियाये योग्य खोलीत पडेल याची काळजी घ्यावी.

विवाषयाचे प्रमाण २५ किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे

ओलित व्यवस्थापन या पिकास कमीत कमी दोन ओलिताची आवश्यकता आहे. पहिले ओलीत पिक फुलोऱ्यावर असतांना म्हणजेच ४०-४५ दिवसांनी व दुसरे ओलित ६५-७० दिवसांनी (बोड्या चरण्याच्या वेळेस) द्यावे. आंतरमगशात जवसाचे पीक पहिले ३० दिवस तणविरहीत ठेवले तर उत्पादनात वाढ होते. पेरणीनंतर २५ दिवसांनी पहिली

डवरणी करणे आवश्यक आहे. तणांचा प्रादुर्भाव लक्षात घेता निंदन करावे जवस पिकाचे कोरडवाहू परिस्थितीत अधिक आर्थिक मिळकतीकरीता पेरणीनंतर ३० दिवसांनी निंदण करून त्यात तणांच्या अवशेषाचे आच्छादन करावे.

पीक काढणी पिकाची पाने व बोंड्या पिवळ्या पडल्यावर पीक काढणीस योग्य समजावे. या पिकाची कापणी विळ्याच्या सहाय्याने करावी. कापणी झाल्यानंतर ४-५ दिवस वाळवून मळणी करावी व वी योग्य प्रकारे साठवून ठेवावे .

मोहरा

जमीन मोहरीच्या सलग पिकासाठी मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीची निवड करावी. तसेच पाण्याचा चांगला निचरा होणे, पिकाच्या जोमदार वाढीच्या दृष्टीने फार महत्वाचे ठरते.

पूर्वमशागत: खरीप पिकाची कापणी झाल्यानंतर जमीन नांगरून, वखरून तयार करावी. ओलिताखाली पीक घ्यावयाचे झाल्यास वखराच्या किंवा सारा यंत्राच्या सहाय्याने ‘सारे’ पाडावेत. त्यामुळे पाणी चांगले समप्रमाणात उपयोगात आणले जाते.

बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम/किलो बियाण्यास चोळावे. पेरणीच्या आधी रात्री बियाणे ओलसर पोत्यात ठेवले असता उगवण चांगली होते.

पैरणीची वेळ ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा.

पेरणीची पध्दत: ५ किलो प्रति हेक्टरी वियाणे वापरावे. कोरडवाहू मोहरीची पेरणी जमिनीत ओल असतांना ४५ में मो अंतर ठेवून करावी. या पिकाचे बियाणे आकाराने लहान असल्यामुळे मोहरीच्या आकाराची वाळू समप्रमाणात मिसळून नंतर पेरणी करावी. त्यामुळे बियाणे सर्व क्षेत्रात सारखे पडण्यास मदत होते व पीक दाट होत नाही. वियाणे ३ ते ४ से.मी. खोल ओलीत पडेल अशा बेताने पेरावे. बियाणे जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी, ओलिताखालील मोहरीच्या पेरणीपूर्वी एक ओलिताची पाळी देऊन वापसा येताच पेरणी करावी. पाणी देण्यासाठी ‘सारे’ काढावेत.

विरळणी/खाडे भरणे : पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करावी. यावेळी झाडातील अंतर १० ते १५ सें.मी. ठेवावे, म्हणजे शेतात हेक्टरी १.५ ते २.२ लाख रोपांची संख्या राहील.

आंतरपिके गव्हावरोवर आंतरपीक ९.१ या प्रमाणात ओळीमध्ये पेरणी केल्यास अधिक फायदेशीर ठरते असे या केंद्रावरील प्रयोगात दिसून आले

रासायनिक खतांचे व्यवस्थापन निश्चित ओलीताची सोय असल्यास हेक्टरी ५० किलो नत्र व ४० किलो स्फुरदाची मात्रा घ्यावी. त्यापैकी अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उरलेली अर्धार्थो नत्राची मात्रा पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पहिल्या ओलिताच्या वेळी द्यावी. उत्पादन वाढीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक आणि १ किलो बोरॉन पेरणीच्या वेळीच द्यावे. कोरडवाहू परिस्थितीत प्रति हेक्टरी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद द्यावे. कोरडवाहू मोहरी पिकास १% चुरिया ५०% फुलोरा अवस्थेत फवारणी केल्याने उत्पादनात वाढ आढळून आलो.

आंतरमशागत: उगवणीनंतर ५० दिवसांच्या काळात मोहरी पिकाच्या प्रभावी तण नियंत्रण, अधिक उत्पादन व अधिक आर्थिक मिळकतीकरीता पेरणीपासून २० व ४० दिवसांनी २ निंदण व २ डवरणी करण्याची किंवा ऑक्सीडायरजील (८० टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी) ९० ग्रॅम क्रियाशील घटक किंवा पेंडेमिथेलिन (३० टक्के ई.सी.) १ किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरों उगवण पूर्व फवारणी करावे

ओलिताचे व्यवस्थापन मोहरी हे पीक ओलीताखाली व कोरडवाहू दोन्ही परिस्थितीत घेता येते. निश्चित ओलीताची सोय असल्यास उगवणीनंतर २५ ते ३० दिवसाच्या अंतराने ओलीताच्या तीन पाळ्या द्याव्या दोनच ओलीताच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पेरणीनतर एक महिन्याने पहिले व पीक पुलावर असतांना दुसरे ओलित करावे. एकच ओलीत करणे शक्य असल्यास पीक फुलावर असताना ओलित करावे.

काढणी व मळणी झाडावरील शेंगा ७५ टक्के पिवळ्या पडल्यानतर व शेंगातील दाणे टणक होऊ लागताच मोहरी पोक काढणीस आले असे समजावे काढणी योग्यवेळी करावी. जमिनीलगत कापणी करून लहान डीग करून ७-८ दिवस शेतातच वाळू द्यावे नंतर लगेच बैलाच्या पायाखाली तुडवून काठीने बडवून मळणी करावी मोहरीच्या पिकापासून हेक्टरी ८ ते १२ क्विंटल उत्पादन होते.

मोहरीचे सुधारित वाण व त्यांचे गुणधर्म:

अ.क्र. वाण

फुलोऱ्यावर देण्याचा कालावधी (दिवस)

परिपक्व होण्याचा कालावधी (दिवस)

१००० दाण्याचे वजन (म)

दाण्याचा रंग

कटरी (দিকतে)

उत्पादनलाचे प्रमाण (टक्के)

शताब्दी (एसीएन ९)

४०-४२

१५-१०५

२.९०४०

काळसर करडा

८-१२

२.

एनआरसीएचवी -१०१

५१-५४

१०५-११५

३.६-५.२

काळसर

८-१०

३५-४२

३. वायो-९०२

४३-४५

९९-११०

३.४-४.५

काळसर करडा

३९-४१

मोहरीचे पिकावरील किडी व रोग व त्यांचे नियंत्रण:

अ.क्र.

किडी/रोग

अ.भा.स. मोहरी संशोधन प्रकल्पाच्या संशोधीत शिफारसीनुसार करावयाची उपाययोजना

मावा

या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरूवातीपासून ते पीक निघेपर्यंत राहतो ही कीड झाडाच्या पानातून व इतर कोवळ्या भागातून रस शोषण करते. तीव्र प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळी पडून वाळतात, तसेच रोपाची वाढ खुंटते. ढगाळ व आर्द्र हवामान माव्याच्या वाढीस अनुकूल राहते या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली., थायोमेटॉन २५ टक्के प्रवाही ८ मि.ली., क्विनॉलफॉस ३५ टक्के प्रवाही २० मि.ली., मॅलाथिऑन ५० टक्के प्रवाही १० मि.ली. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा कार्बारील १० टक्के यापैकी एका भुकटीची प्रति हेक्टरी २० किलो प्रमाणे धुरळणी करावी

भूरी, पांढरा तांबेरा, करपा

या रोगांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब किंवा कॅप्टेंफॉल हे बुरशीनाशक ३० ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Exit mobile version